पसायदान | Pasaydan
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे.अशा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे “पसायदान”( Pasaydan) कित्येकांचे तोंडपाठ आहे. अनेकांना लता मंगेशकर यांच्या आवाजात पसायदान ऐकायला फार आवडते. शाळेच्या …
ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर आहे.अशा संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे “पसायदान”( Pasaydan) कित्येकांचे तोंडपाठ आहे. अनेकांना लता मंगेशकर यांच्या आवाजात पसायदान ऐकायला फार आवडते. शाळेच्या …
आदी शंकराचार्य ( Adi Shankaracharya ) यांच्याशिवाय सनातन धर्माची कल्पनाही करता येत नाही. आठव्या शताब्दी मधील सनातन धर्माचे आदिगुरू तसेच धर्मगुरू म्हणून जगद्गुरु आदी शंकराचार्य …
परमहंस ही रामकृष्ण ( Ramkrishna Paramhans ) यांना मिळालेली पदवी होती. परमहंस म्हणजे संसारी बंधनातून मुक्त होऊन अंतिम सत्यापर्यंत पोहोचून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. महान अध्यात्मिक …
जैन धर्माचे 24 वे तीर्थकार भगवान महावीर ( Bhagwan Mahavir ) यांचा जन्म जैन धर्माचे 23 वे तीर्थकर पार्श्वनाथ यांच्या निर्वाणानंतर 188 वर्षांनी झाला होता. …
बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध ( Gautam Buddha ) शांती, अहिंसा, त्याग, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक मानले जातात. तसेच ते भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी आणि …
भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद ( Swami Vivekananda ) वाचा हे उद्गार आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे. वेदांत व योगाचे ज्ञानी पुरुष, भारत …
जवळपास 300 वर्ष कार्यकाळ असणारे त्रैलंग स्वामी ( Trailanga Swami ) वाराणसी मध्ये सुमारे दीडशे वर्ष वास्तव्य करत होते. फार मोठे योगी, तपस्वी आणि साध्य …
भक्त सूरदास ( Bhakta Surdas Maharaj ) यांना भक्तिमार्गाचे सूर्य समजले जाते. कारण त्यांच्या भक्ति मार्गामुळे मनुष्यामध्ये भक्तीभावाचा संचार झाला. भगवान श्रीकृष्णाचे सर्वात मोठे भक्त …
संत तुलसीदास ( Sant Goswami Tulsidas ) यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील चित्रकूट जिल्ह्यामध्ये राजापूर येथे इस 1497 मध्ये शके 1554 विक्रम सावंत म्हणजे श्रावण …
माळशेज घाटाजवळ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात पुणे, ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर हरिश्चंद्रगड आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरावर हरिश्चंद्रगड किल्ला ( Harishchandragad Fort ) …